राज्यातील गायरान जमिनी अतिक्रमण हटविणेबाबत शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय
गायरान जमीन : राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय राज्यातील गायरान जमिनीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय घेतला गेला आहे. आता गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त होणार असून यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तसेच राज्य शासनानेही कोर्टात शपथपत्र सादर … Read more